marathi blog vishwa

Wednesday 16 May 2012

वारा विसरला गारवा .. अन उरात पेटला वणवा..

विहिरी शोधताहेत पाणी.. आणि प्राणी शोधताहेत चारा..

दुष्काळाचा काटा मात्र...भुईत खोलवर गेलेला....

उपाशी पोटे आणि ओढलेले चेहेरे

पोट तुडुंब भरलेल्यांची ...तिथे उगाच झाली गर्दी..

मनात दुष्काळ गावात दुष्काळ...

पुन्हा काळ्या ढगांनी कधी भरून येईल आभाळ??

...सुधांशु नाईक --१६/५/१२

No comments:

Post a Comment